शेताचा बांध कोरला किंवा अतिक्रमण झालं? आता जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी आला नवीन GRMLRC Section 138

GRMLRC Section 138

MLRC Section 138 : ग्रामीण महाराष्ट्रात शेतकऱ्यांमधील सर्वात सामान्य आणि कटकटीचे वाद हे शेताच्या बांध कोरणे किंवा सीमेवर अतिक्रमण यावरून उद्भवतात. शेजारील शेतकरी थोडा-थोडा भाग कब्जात घेतो, बांध सरकवतो किंवा नांगरणी करताना सीमा ओलांडतो. मोजणी झाली तरी अतिक्रमण काढणे ही प्रक्रिया पूर्वी क्लिष्ट आणि वेळखाऊ होती. पण आता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण नवीन शासन निर्णय … Read more