रेशन वाटपात मोठा बदल! आता प्रतिव्यक्ती किती धान्य मिळणार? Ration Vatap
Ration Vatap : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र आणि राज्य सरकारने अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) अंतर्गत धान्य वाटपाच्या नियमात मोठा बदल केला आहे. पूर्वी कुटुंबाला सरसकट ३५ किलो धान्य मिळत असे, आता हा नियम बदलून प्रतिव्यक्ती ७ किलो धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलाचा गरीब आणि गरजू कुटुंबांवर काय परिणाम होणार, याबाबत … Read more