सुधारित पीकविमा योजनेत शेतकऱ्यांची निराशा? हजारो शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित crop isurance update
crop isurance update राज्यामध्ये २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि पीकविमा कंपन्यांकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा होती. परंतु, ‘सुधारित पीकविमा योजने’च्या (Revised Crop Insurance Scheme) नावाखाली शेतकऱ्यांच्या पदरी केवळ … Read more